Posts

Showing posts from February, 2025

कैद्याने दादाच्या खाकीवर घान फेकली

Image
कैद्याने पोलिसांच्या खाकी  वर घान का फेकली  घडलय काय @पत्रकार शिवाजी घाडगे  राहुरी पोलीस ठाण्यातील तुरुंगातील कैद्यांनी पोलिसांच्या अंगावर घान फेल्याची घटना घडल्याचे एका पोलीसांनी दिलेल्या फिर्यादी मुळे चर्चेती आली आहे  मुळात प्रमाणा पेक्षा जास्त कैदी तुरुंगात डामले जातात तस कैद्यांना संभाळन साधी गोष्ट नाही व जेलच्या ड्युटी देखील ठराविक पोलिसाना असतात त्यांना देखील या कैद्यांना संभाळन तस सोप नसत म्हणा  अस असल तरी कैदी जर खाकी वर घान फेकु लागले तर पोलिसांचा कारभार घान समजायचा का सर्वसामान्य माणूस सहन करेल एक वेळस पण कैदी सहन करनार नाही हे कैद्यांनी घान फेफुन दाखुन दिले आहे या पुर्वी राहुरी तुरुंगातुन कैदी पळुन गेल्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत  यावेळेस कैद्यांनी घान फेफुन आपल्या कडे वरिष्ठाचे लक्ष केंद्रित केले आहे जग हे घिल्या घेतल्याचे आहे अस म्हणतात कदाचित संबधीत कैद्या पुढे काही घडले असेल त्या मुळे त्यांचा राग अनावर झाला अण घान टाकून त्यांनी शासकीय कामात अडथळा आणला  कदाचित वरिष्ठांनी राहुरी पोलीस ठाण्याचे तपासणी दरम्यान हार तुरे घेण्याच्...

महात्मा फुले कृषि विद्यापीठ 25 वी अर्थशास्त्रीय परिषद आयोजन

Image
महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये कृषि अर्थशास्त्र विभागाच्या 25 व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन                  महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे कृषि अर्थशास्त्र विभागामार्फत ग्रामीण समृद्धीसाठी नाविन्यपूर्ण संशोधन व उद्योजकता कृषि दृष्टिकोन या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन दि. 27 ते 28 फेब्रुवारी, 2025 या दरम्यान करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या कृषि मूल्य व किंमत आयोगाचे अध्यक्ष डॉ. विजय पॉल शर्मा उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. साताप्पा खरबडे हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी परभणी येथील मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमनी मिश्रा, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे उपस्थित राहणार आहेत. या परिषदेमध्ये कृषि व्यवसाय आणि उद्योजकता विकास, नाविन्यपूर्ण विपणन धोरण, मूल्यवर्धन ...

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता

Image
रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री  दिल्लीत भाजपाने रेखाटले मुख्यमंत्रीपदा साठी गुप्ताचे नाव  आप ची सत्ता घालवत भाजपाने अखेर दिल्लीत कमळ फुलवले व आता मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांचे नाव निश्चित केले आहे  पन्नास वर्ष वयाच्या रेखा दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असणार आहेत 

शनिला ब्रँडेड तेलाचा भडका

Image
शनिला ब्रँडेड तेलाचा भडका  घडलय काय @पत्रकार शिवाजी घाडगे   शनिशिगणापुर येथील शनि दर्शन साठी येणार्या भाविक भक्तांना शनिवर तेल अर्पण कराचे असेल तर ते ब्रँडेड असावे असा फतवा काढला असल्याचे वृत्त आहे  तसे मनो भावे दोन हात व मस्तक ही फार परतु आता सगळीकडे मार्केटिंग झाले यात तुम्ही कसे मागे राहणार मात्र तुमचा ब्रँडेड तेलाचा अट्टाहास कशा साठी म्हणजे यापुढे फक्त ब्रँडेड भक्तांनी यायचे ? शनि दर्शन साठी आता राज्या सह परराज्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने येतात मात्र त्यांना तशा सुविधां देवस्थान देत आहे का याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.  शनि चौथर्‍यावर महिलाना प्रवेश दिल्या पासून चौथर्‍यावर प्रवेश देणे सोयीस्कर रित्या टाळले जात आहे व जो देणगी पावती दाखविल त्याला शनि चे स्पर्श दर्शन व नंतर ती देणगी पावती पुन्हा घेतली जाते याचे गौडबंगाल अद्याप ही समले नाही  जो पर्यंत दिवंगत अध्यक्ष बाबूराव पा बानकर होते तो पर्यंत त्यांनी सर्वाना विश्वासात घेत कारभार केले त्यांच्या नंतर ही काम झाले मात्र त्यांच्या इतक्या उंचीचे नाही आता ब्रँडेड तेल अर्पण करण्याचा फतवा उ...

त्या पुस्तक वाचतात

Image
ह्या वयात देखील त्या पुस्तक  वाचतात.... वाचन @पत्रकार शिवाजी घाडगे   पुस्तक वाचून अनेक जण यशस्वी झाले आहेत असच एक आई आपल्या हयात नसलेल्या कर्तृत्ववान मुलाच पुस्तक छापून आलेला गुण गौरव वाचताना....! भारावून गेल्या शिवाय राहाणार काय  पुस्तक वाचून कोणाचे भले झाले नाही अस ही कोणो म्हणार नाही उलट अनेकांना पुस्तके दीपस्तंभ ठरली आहेत कोणीच वाचन नाही अश्या बोबा मारणारे अनेक जण पाहयला मिळतात पण पुस्तके वाचनारे त्या पेक्षा अधिक आहेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला  मातृ आपल्या मुलाचे हयात नसतान पुस्तकात आलेले मार्गदर्शन अशादाई होय ह्या वयात देखील त्या पुस्तक  वाचतात.... पुस्तक वाचून अनेक जण यशस्वी झाले आहेत असच एक आई आपल्या हयात नसलेल्या कर्तृत्ववान मुलाच पुस्तक छापून आलेला गुण गौरव वाचताना....! पुस्तक वाचून कोणाचे भले झाले नाही अस ही कोणो म्हणार नाही उलट अनेकांना पुस्तके दीपस्तंभ ठरली आहेत कोणीच वाचन नाही अश्या बोबा मारणारे अनेक जण पाहयला मिळतात पण पुस्तके वाचनारे त्या पेक्षा अधिक आहेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला  मातृ आपल्या मुला...

उद्योजकतेतून विकास करावा

Image
उद्योजकतेतून  विकास करावा  - विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे डाळ मिलिंग प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतलेल्या प्रशिक्षणार्थींनी या प्रशिक्षणाचा फायदा घेवून आपला स्वतःचा उद्योग सुरु करावा. उद्योग सुरु केल्याने स्वंय रोजगाराबरोबर इतरांनाही रोजगार मिळतो. जास्तीत जास्त युवा उद्योजक तयार व्हावेत हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. उद्योजकतेतून स्वतः बरोबर समाजाचाही विकास साधता येतो असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.  महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील विस्तार शिक्षण संचालनालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय डाळ मिलिंग प्रशिक्षणाचे आयोजन  करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. गोरक्ष ससाणे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रविंद्र बनसोड, कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. कैलास कां...

पंतप्रधानांच्या पत्नी शनि दरबारात

Image
जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी शनिवारी शनिशिंगणापूर येथे शनि वर तेल अर्पण करुन अभिषेक जशोदाबेन या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागाराज येथील नदीत शाही स्नान केले तर.  यांनी महाराष्ट्र अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथे येत चक्क शनिला तेल अर्पण केले 

जलसंधारण प्रकल्पांवर दुरुस्ती साठी नव्याने धोरण आणणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
जलसंधारणाच्या प्रकल्पांच्या कायमस्वरूपी दुरुस्ती व देखभाली साठी नव्याने धोरण गरजेचे  -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जलसंधारणाची चळवळ उभी करण्यात आली आहे. राज्य शासन जुने प्रकल्पांच्या कायमस्वरूपी दुरुस्ती व देखभाल करीता नवीन धोरण आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  मृद व जलसंधारण विभाग आणि संबंधित विविध संस्था आणि संघटना यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला यावेळी ते बोलत होते.यावेळी मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, सचिव गणेश पाटील, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव अश्विनी भिडे,नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा,टाटा मोटर्स चे प्रतिनिधी उपस्थित होते.  मुख्यमंत्र्यांनी जुने आणि अर्धवट राहिलेले जलसंधारणाचे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याची योजना मांडली आहे. यामुळे कमी खर्चात अधिक काम पूर्ण होईल आणि जलसंधारणाचा प्रभावी वापर होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जलसंधारण प्रकल्प...

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पृथ्वीराज मोहळ विजेता

Image
पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी  - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या ६७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताबासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करीत विजतेपद पटकाविले. स्पर्धेचा विजेता पृथ्वीराज मोहोळ याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाची गदा प्रदान करण्यात आली. राज्यातील क्रीडा विकासाला चालना देतांना प्रत्येक खेळासाठी आवश्यक आर्थिक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही  अजित पवार यांनी दिली. मॅट विभागात नांदेडचा (मूळचा पुण्याच्या राजगुरुनगरमधील राक्षेवाडीचा) डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत झाली. यात पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला. माती विभागातून  सोलापूर जिल्ह्याचा महेंद्र गायकवाड आणि परभणीचा साकेत यादव यांच्यात अंतिम लढत झाली. यात महेंद्र गायकवाड विजेता ठरला. अहिल्यानगर येथील वाडिया पार्कमध्ये कै.बलभिम अण्णा जगताप क्रीडानगरीत  झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी ...

अतिक्रमणाची हौस कोणाला !

Image
अतिक्रमणाची हौस कोणाला ! विशेष @पत्रकार शिवाजी घाडगे  संध्या जिल्हयातील काही तालुक्यात अतिक्रमण विरोधात मोहीम जोरात चालु आहे कदाचित अतिक्रमण असेल तर निघाले पाहीजे मात्र त्यांना पर्यायी जागा सुध्दा दिली पाहीजे.  हे व्यावसायिक अथवा रहानारे बेघर होणार नाही यांची काळजी देखील प्रशासनाने घ्यायला हवी कदाचित काही अतिक्रमण शासनाने नियमित केले मात्र त्याची तशी नोंद शासन दरबारी नसेल तर दोष कोणाचा.  बर हे अतिक्रमण झाले याची खबर तुमच्या कार्यालया या आगोदर दिसली नाही का दिसली असेल तर तशी नोटीस बजावली का एक तर तुम्ही लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नाहीत व लोक करतात त्यांना रोजगार करु देत नाहीत अथवा तुम्ही घरे देऊ शकत नाहीत अथवा लोकांनी बाधले त्यात राहु देत नाहीत.  महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली असताना पै पै करून गरिबाने कुडाचे अथवा पत्र्यिचे निवारा केला तो ही तुम्ही जेसीबी काढून टाकला मग त्यांनी राहायचे कुठे शासकीय नापीक अथवा पडीक जागा द्या नाहीतर त्या लोक उद्या तुमच्या कार्यालया समोर बि-हाड माडतील.  आता निवडणुका संपल्यात लोकांची आपल्याला गरज नाही असा कोता विचा...