Posts

साहेब तुमचे आश्रू व्यर्थ जाऊ देणार नाही ! ओ विजु शेट तुम्ही नादच केला थेट

Image
 साहेब तुमचे आश्रू व्यर्थ   जाऊ देणार नाही....! ओ विजू शेट तुम्ही नादच केला थेट  घाडगे न्यूज  स्पेशल रिपोर्ट @शिवाजी घाडगे   डाॅ तनपुरे सहकारी साखर कारखान्याला 1 कोटी रुपयांची ठेव देवुन विजू शेट सेठी यांनी नादच केला थेट असेच म्हणावे लागेल रविवारी रात्री त्यांनी     कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष अरुण तनपुरे यांना एक कोटी रुपये दिले  उद्योजक विजय सेठी हे राहुरी फॅक्टरी येथील रहिवाशी सध्या पुणे स्थित उद्योजक विजय पवनकुमार सेठी मात्र तुमचे आमचे  "विजू" शेट  कारखान्यावर आपल्या स्वतःच हेलीकॉप्टर घेऊन ते आले तेव्हा त्यांच्या स्वागताला अख्खी फॅक्टरी गोळा झाली होती आपल्या वर येथील जनतेचे ईतके प्रेम पाहून ते भारावून गेले   कारखाना जिल्हा सहकारी बॅंकेच्या ताब्यात आहे जवळपास 100 कोटी रुपयांवर कर्ज गेले आहे आणि थकित कर्ज वसूल साठी बॅकेने कारवाई केली मुळात हे कर्जा विरोधात कारखाना न्यायालयात गेला होता प्रशासक बसवला न्यायालयात प्रकरण काढून घेतले सरकारी बाबुचे काही गेले नाही गेला तो संभासदाच्या मालकीचा कारखाना प्रगतील...

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गाळप शुभारंभास महंत रामगिरी जाणार ?

Image
अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गाळपास महंत रामगिरी जाणार ? घाडगे न्यूज - प्रतिनिधी  महंत नारायणगिरी महाराजां नंतर महंत रामगिरी महाराज अतिशय सुंदर भक्तांचे आध्यात्मिक प्रबोधन करीत आहेत.  असे असताना भक्तांनी महंत रामगिरी यांना एका निवेदना व्दारे प्रबोधन केले असून अशोक सहकारी साखर कारखान्यावर महंत रामगिरी यांचा अवमान झाला होता हे महंत रामगिरी कदाचित विसरले असतील मात्र भक्तगण नाही व आता महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते अशोकचा गाळप हंगाम सुरु होणार असून रामगिरी याच्या हस्ते गाळप हंगाम शुभारंभ होणार असून याला महंत रामगिरी यांनी जाऊ नये असे त्यांना वाटते  ज्याच्या अधिपत्याखाली अशोक चालतो ते महिलीलेवर अन्याय  अत्याचार केल्याच्या आरोपा वरून अटक होते.  कदाचित साखर कारखाना हा सभासदांच्या मालकीचा असल्याने यावर असंख्य ऊस उत्पादक शेतकरी, कष्टकरी कामगार यांचे भवितव्य अवलंबून असल्याने महंत रामगिरी मोठ्या मनाने कार्यक्रमास उपस्थित राहणार असतील मात्र हे उचित आहे का  हेच ते पत्र  प्रती. प. पू. महंत रामगिरीजी महाराज, मठाधिपती, सदगुरू गंगागिरी महाराज संस्थान, ...

देशाच्या एकता व अखंडते साठी धावण्याची स्पर्धेचे श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजन

Image
एक दौड देशकी अखंडता और एकता के लियेचे श्रीरामपूरात आयोजन  घाडगे न्यूज-प्रतिनिधी  एक दौड देश देशाच्या अखडता आणि एकता साठी अहिल्यानगर व   श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या वतीने ही दौड आयोजित करण्यात आली असून यात जास्तीत नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे शुक्रवारी 31 ऑक्टोबर  2025 रोजी सकाळी सात वाजता डी डी काचोळे विद्यालया पासून दौड सुरु होईल पाढरा टी शर्ट व पाढरी पॅन असा ड्रेस कोड आहे.  सरदार वल्लभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त दौड आयोजित करण्यात आली आहे सदर दौड चे निमंत्रक  जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे,   उपविभागीय पोलीस  अधीक्षक जयदत्त भवर असून देशाच्या एकता व अखडते साठी आयोजित दौड  खेळाडु,  सामाजिक कार्यकर्ते, नागरीकांनी  मोठ्या संखेने एकता सहभागी होण्याचे आवाहन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे. 

हैदराबादहून हवेत उडणारे बलुन जिल्ह्यातुन जाणारे

Image
हैदराबादहून उड्डाणाऱ्या वैज्ञानिक बलूनचा प्रवास अहिल्यानगर जिल्ह्यातही विशेष प्रतिनिधी/घाडगे न्यूज    हैदराबाद येथील टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR) यांच्यावतीने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत वैज्ञानिक संशोधनासाठी हवेतील बलून उड्डाणे करण्यात येणार आहेत. या बलूनपैकी काही बलूनची उपकरणे अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागात पडण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. या उड्डाणांना भारत सरकारच्या परमाणु ऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांचे सहकार्य लाभले आहे.   ही बलून उड्डाणे हैदराबाद येथील ईसीआयएल परिसरातून केली जाणार असून, एकूण दहा बलून आकाशात झेपावतील. या बलूनचा व्यास ५० ते ८५ मीटर असून ते हायड्रोजन वायूने भरलेले असतील. उड्डाणे रात्री ८ ते सकाळी ६.३० या वेळेत होतील.   या बलूनमध्ये बसवलेली वैज्ञानिक उपकरणे सुमारे ३० ते ४२ किलोमीटर उंचीपर्यंत जातील आणि काही तास संशोधन करून पॅराशूटच्या साहाय्याने जमिनीवर उतरतील. वाऱ्याच्या दिशेनुसार ही उपकरणे २०० ते ३५० किलोमीटर अंतरावर येऊ शकतात. ...

नगरपालिका निवडणूक आचार सहिता लागणार

Image
नगर पालिका आचार सहिता लागणार  बेक्रींग न्युज @घाडगे न्यूज   राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक आचार सहिता 3 नोव्हेबरला 2025  लागण्याग्याची शक्यता ..? गेल्या वर्षांपासून नगर पालिका व नगर पंचायत वर शासकीय प्रशासकीय राज असून आता राजकीय वातावरण गरमा गरम होत असून पुढच्या महिन्यात सोमवारी 3 नोव्हेंबर ला निवडणूक आयोग   आचार सहिता जारी करेल अशी  वृत्त .   मतदार याद्या पुर्ण झाल्या आहेत  यंत्रणा तयार झाली असून  पक्ष दिवाळीचे भेटी गाठी तसेच फराळ निमित्ताने मतदारांपर्यंत पोहचले तर इच्छुक आपल्या प्रभागात संर्पक ठेवून आहे एक मतदार देणार तीन मते नगराध्यक्ष,तसेच एका प्रभागात दोन उमेदवार असे तीन मते देवुन मतदार आपला हक्क बजावणार आहे.

दुध विक्रेत्या शेतकऱ्यांने ग्राहकांना दिवाळी निमित्त दिल्या किटल्या भेट

Image
दुध विक्रेता शेतकऱ्यांने दिली किटली भेट ! "सुखद बातमी" घाडगे न्यूज @शिवाजी घाडगे  दिवाळीत मोठ मोठ्या कंपन्या, व्यावसायिक, उद्योजक, राजकीय मंडळी आपल्या स्नेही जणांना दिवाळी भेट देऊन यंदाची दिवाळी साजरी केल्याचे आपण पाहीले असे असताना मात्र  राहुरी फॅक्टरी येथील गोपालक दुध विक्रेत्या शेतकऱ्यांने  आपल्या दैनंदिन ग्राहकांना  किटली भेट देऊन दिवाळी साजरी केली अजीत वरखडे यांनी  किटली मुळे आपण देवळाली नगर पालिकेच्या पॅलस्टीक मुक्तीला हातभार लावणार असल्याचे त्यांना वाटते पॅलस्टीक आपल्या व जनावरांच्या आरोग्याला घातक आहे कधी कधी गाईच्या पोटातून पॅलस्टीक गोळा डाॅक्टरांनी बाहेर काढल्याच्या घटना आपल्या आजुबाजुला पाहिल्या आहेत म्हणून किटली देण्याचा विचार मनात आला.  शेतकरी ते ग्रांहक यांचा आर्दश डोळ्या समोर होताच आपल्या मालाची विक्री आपण करायची तसेच शेतकऱ्याला उत्पादन घेता येते विक्री करता येत नाही हा ढबा पुसायचा म्हणून दुध केद्रावर दुध न घालता थेट या उद्देशाने दुध विक्री सुरु केली याला स्थानिक रहिवाशांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळाला.  एकी कडे बोनस कमी दि...

यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अंधरात

Image
शेतकऱ्यांकडे विकायला काहीच नाही दिवाळी गेली अंधारात....!   स्पाॅट रिपोर्ट @घाडगे न्यूज  मध्यतंरी झालेल्या अतिवृष्टीमुळे उभे पिके सडुन गेले  हाता तोडाशी आलेले घास पाण्यात गेला  बि-बियाणे खरेदी साठी कर्ज घेतलेले वाढत असून उद्याच्या भरवशावर आज मात्र आता  विकायला काही नाही शेतकरी अन्नदाता ची यंदाची दिवाळी अंधारात साजरी केली गेली.   आपल सार गणीत कोलमडून गेले शेतीतील उत्पादन आदिक होण्या ऐवजी कायम वजावट   शेतात अतिवृष्टीचे पाणी घुसल्याने  माती देखील शिल्लक राहीली नाही होत्याच नव्हत झाल दसऱ्याला 150 रुपये किलोने विकली गेलेली झेंडूची फुले आता दिवाळीदा अवघी 50 रुपये किलोने विकली गेली मागच्या दिवाळीत 200 रुपये जोडी विकली जाणारी लक्ष्मी ( शिराई ) अवघी 100 रुपये जोडी होती तर बाजारातुन बत्ताशे गुल झाले . पणत्या आणायला देखील शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत ज्युन्याच पणत्या  आणि विक्री साठी येणारा कुंभार देखील मातीच्या पणत्या घेऊन येत नाही कारण पणत्या बनवायला माती शिल्लक नाही   कसे बसे किराणा दुकान दाराच्या हाता पाया पडून किराणा आणला ...