Posts

जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्याचे आदेशः नाशिक व नगरचे

Image
बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे  जायकवाडी धरणा साठी सम न्याई पाणीवाटप कायद्या नुसार  8.6 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश कार्यकारी संचालक गोदावरी खोरे यांनी सोमवारी दिले आहेत  नगर जिल्ह्य़ातील मुळा धरणातून 2.10 टीएमसी,तर भंडदरा व निळवडेतुन 3.36 पाणी नदीतुन सोडण्यात येणार आहे दोन दिवसात तातत्काल हे पाणी जायकवाडीच्या धरणाकडे झेपावताना दिसेल  जायकवाडी ला पाणी गेल्याने भंडारदरा धरण चे दोन आर्वतन तर मुळा धरण चे एका आर्वतनाला शेतकऱ्यांना मुकावे लागणार असल्याने शेतकरी हवादिल झाले आहेत 

तनपुरे सहकारी साखर कारखाना चालवयला पाच जण इच्छुक

Image
चर्चा @पत्रकार शिवाजी घाडगे  तनपुरे सहकारी साखर कारखाना चालवयला पाच जण इच्छुक  नगर जिल्हा बॅकेचे 124.75 कोटी रुपये कर्ज कारखन्याकडे घेणे असल्याने बॅकेने हा कारखाना पंधरा वर्ष भाडेतत्त्वावर चालवयला देऊन कर्ज वसूल करणार आहे  30 ऑक्टोबर ही भाडेतत्त्व निविदा स्विकारण्याची अंतीम तारीख असून आज पोहत पाच निविदा ची विक्री झाली आहे पुण्यातील तीन तर नगर मधील एक जणानी 30हजार रुपये भरून अर्ज नेले आहेत  कारखान्यांची सध्य स्थिती पहाण्या साठी उद्योजक येत आहेत  सहकारातील चांगला कारखाना राजकीय कुरघोडीपाई संपला असल्याची भावना सभासद शेतकरी व कामगार वर्गातुन बोलून दाखवली जात आहे  आसवानी प्रकल्प लायसन्स विक्री करुन कारखाना कर्ज मुक्त होऊ शकला असता मात्र त्या साठी कोणीच पुढे आले नाही  आता पंधरा वर्ष तनपुरे सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देताना आमचे प्राव्हिडट फड व थकीत पगार मिळावेत ही कामगाराची अपेक्षा आहे 

राज्याचे कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांची महात्मा फुले विद्यापीठास भेट

Image
राज्याचे कृषि आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची महात्मा फुले कृषि विद्यापीठाला सदिच्छा भेट राज्याचे कृषि आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मध्यवर्ती परिसरातील विविध संशोधन प्रकल्पांना भेटी देऊन संशोधनाविषयीची माहिती संबंधित शास्त्रज्ञांकडून जाणून घेतली. याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, कुलसचिव  विठ्ठल शिर्के, पुणे कृषि विभागाचे सहसंचालक  रफिक नाईकवडी, सहयोगी संशोधन संचालक डॉ. राजेंद्र वाघ, अहमदनगरचे आत्मा प्रकल्प संचालक  विलास नलगे, प्रसारण अधिकारी डॉ. पंडित खर्डे, आत्मा उपसंचालक राजाराम गायकवाड, राहुरी तालुका कृषि अधिकारी  बापुसाहेब शिंदे, मंडल कृषि अधिकारी अशोक गिरगुणे उपस्थित होते. कृषि आयुक्तांनी यावेळी सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र तसेच नैसर्गिक शेती संशोधन प्रकल्प, बांबू संशोधन प्रकल्प, अखिल भारतीय समन्वित भाजीपाला सुधार प्रकल्प, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळे संशोधन प्रकल्प तसेच बियाणे विभागांना भेटी दिल्या. यावेळी डॉ. आनंद सोळंके, डॉ. भगवान ढाकरे, डॉ. उल्हास सुर्...

नाशिक च्या तहसीलदार डाॅक्टर राजश्री अहिराव यांचा नोकरीचा राजिनामा

Image
बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे  राहुरीच्या तात्कालिन तहसीलदार   डाॅक्टर राजश्री अहिराव यांचा शासकीय सेवेतील नोकरीचा राजिनामा दिला आहे राजिनाम्याचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे   सध्या त्या नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत होत्या लोकसेवा आयोगामार्फत त्या नायब तहसीलदार म्हणून महसूल मध्ये नोकरीस लागल्या सोळा वर्ष सेवा केली  नाशिक देवळाली विधान सभा मतदार संघातील विद्यभान आमदार सरोज अहिरे व राजश्री अहिराव याच्यात शित युध्द सुरु होते राजश्री अहिराव या भविष्य राजकारणात आल्या तर नवल नाही 

माजी मंत्री बबनराव ढाकणे निधन

Image
माजी मंत्री बबनराव ढाकणे निधन केंद्रात पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात सहकार खाते तसेच उर्जा संसाधन मंत्री  माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं वयाच्या ८५ व्या वर्षी शुक्रवारी उपचारा दरम्यान दुःख  निधन झालं आहे. त्याच्या निधनाने जिल्ह्यात शोक कळा पसरली आहे   त्यामुळे एक संघर्षशील नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्व कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी विविध पक्षात काम केलं असून केंद्रात तसेच राज्यात अनेक मंत्रीपद भुषवली आहेत. अहमदनगर येथील अकोला येथे १० नोव्हेंबरला त्यांचा जन्म झाला होता. १९७८ मध्ये बबनराव ढाकणे यांनी विधानसभेची निवडणुक लढवली आणि त्यात ते विजयी झाले होते. त्याच वर्षी त्यांना राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तर १९७९ मध्ये त्यांनी ग्रामविकासमंत्री 

आम्ही विकास कामाचे आकडे सांगतो पंतप्रधान नरेंद्र मोदी

Image
आम्ही विकास कामांवर खर्च केलेल्याचे आकडे सांगतो तर या आधीच्या सरकारच्या काळात भ्रष्टाचाराचे आकडे ऐकावयास मिळायचे असे म्हणत काॅगेस वर निशाना साधला तर  इतके वर्षांपासून लाभाची पदे भोगत असलेले व दिल्लीत कृषी मंत्री पद उपभोगलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शेतकरया साठी काय केले असा सवाल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथे झालेल्या सभेत केले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजीत पवार,महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,याच्या सह अण्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते  सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोभावे साईबाबाचे दर्शन घेत विधिवत पूजा केली तर विविध विकास कामांचे लोकार्पण केले तसेच पन्नास वर्षां पासुन रखडलेल्या निळवंडे धरणाच्या पाण्याचे जल पूजन करत डाव्या कालव्यातून पाणी सोडुन तो लोकार्पण केला  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच्या सत्ता धारयाचे नाव न घेता भष्ट्राचाराचा आरोप करून पुन्हा शरद पवार यांना लक्ष्य केले  पाणी हे जीवन असून थेंब अण थ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी जलपूजन करत डाव्या कालव्यातून पाणी सोडले

Image
निळवंडे धरणाचे जलपूजन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डाव्या कालव्यातून पाणी सोडत केले शेतकऱ्यांन अतिशय महत्त्वाचा हा प्रकल्पाचे लोकार्पण  गेली पन्नास वर्ष रखडलेला प्रकल्प पूर्ण झाल्याने जनतेतून समाधान व्यक्त  यावेळी राज्यपाल रमेश बैस,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार, महसूल मंत्री तथा जिल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,उपस्थित होते