Posts

Showing posts with the label टंचाई व खरिप आढावा बैठक

तुम्हाला घरातून पाण्याचे टॅकर द्यायचे का म्हणत आमदार शिवाजी कर्डीले भडकले

Image
तुम्हाला पाण्याचे टॅकर घरातून द्याचेका म्हणत आमदार शिवाजी कर्डीले यांनी गुरुवारी राहुरी येथील शिंव चिंदबर मंगल कार्यालय येथे तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन व आढावा बैठक 2025 संपन्न झाली यावेळी  तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी, शेतकरी , पदाधिकारी, कार्यकर्ते यांवेळी उपस्थित होते.  टंचाई व खरिप नियोजन आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले  तसेच जलजीवन व महावितरणच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत कृषी विभागाला सक्त ताकीद दिली  वाघाचा आखाडा तसेच वावरथ जाभळी येथे उद्याच टॅक्टर पाणी पुरवठा करावा तसेच ग्रामसेवकांनी  पाण्या विषयाला गाभिर्य लक्षात घेऊन हलगरजी पणा करु नये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गावाला स्वच्छ पाणी देण्याचे धोरण आहे तर कृषी लाभधारक संख्या वाढून मिळण्या कामी शासन कडे पाठपुरावा करावा लागेल  बोगस बियाने तक्रारींची दखल घेऊन कारवाई करावी या सह अनेक सुचना कर्डीले यांनी केल्या तहसीलदार नामदेव पाटील यांनी उपस्थिताचे आभार मानले