Posts

Showing posts with the label लिखाण

जलनायक पत्रकार शिवाजी घाडगे यांचे कृषीविषयक लिखाण मार्गदर्शन

Image
लिखाण मार्गदर्शक  भारत सरकार च्या केद्रीय जल शक्ती मंत्रालय  वतीने पत्रकार शिवाजी घाडगे यांना जलजागृती करुन प्रबोधनात्मक लेख वर्तमान पत्रातुन प्रसिध्द केल्या बद्दल राष्ट्रीय जल पुरस्कार तसेच जलनायक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे शेतकरी,शेतमजूर व कष्टकरी व कृषी विषयक लिखाण मार्गदर्शन करणारे असलचे प्रतिपादन सनदी अधिकारी दत्तात्रय कडु पाटील यांनी व्यक्त केले