Posts

Showing posts with the label राहुरीत थरार

ज्वालावर पेट्रोल हल्ला

Image
ज्वालाला पेटवण्याचा डाव  @पत्रकार शिवाजी घाडगे  तंटामुक्त गांव ची कमान काढुन टाका  बहुतांशी गावात महात्मा गांधी तंटामुक्त गाव अशा कमानी आपल्या दिमाखात उभ्या असलेल्या पाहिल्या की आपले उर भरून येते मात्र या कमानी आता उतरवण्याची गरज निर्माण झाली आहे कारण राहुरी स्टेशन येथे शनिवारी रात्री साप्ताहिक भडकत्या ज्वालाचे संपादक निसार सय्यद यांच्या घरावर पेट्रोल च्या पॅलस्टीक पिशव्या टाकून घर पेटवण्याचा डाव हाणून पाडण्यात आला असला तरी हा प्रकार नक्कीच गंभीर आहे कुटुंब जागे होते म्हणून पेटवली वहाने विझवण्यात आली सय्यद निसार यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून याचा तपास दिवसभर अधारात होता राहुरी ही अतिशय शांत व चांगला तालुका मानला जायचा आता मात्र तसे राहीले नाही निर्भिड पत्रकारीता दैनिकात करण्याचे दिवस काधीच संपले आहे कारण पेड न्युज घेतल्यावर कोण निर्भिड राहणार सामाजिक प्रश्न हळु कमी होत चालले आहेत कारण भांडवलदार वर्तमान पत्राची चाटु गिरी करणारे कागदी वाघा सारखे जिल्ह्यातील पत्रकारीचा दरारा हळु हळु कमी होत चाललाय काय असे आम जनतेला वाटने सहाजिकच आहे कारण महात्मा गांधी...