Posts

Showing posts with the label शिवजंयती

राजे शिवाजी चारित्र्य संपन्न होते-डाॅ सबनीस

Image
छत्रपती शिवाजी महाराज चारित्र्य संपन्न होते     जेष्ठ साहित्यिक                                              डाॅ. श्रीपाल सबनीस        महिलाचा आदर भाव,  नैतिकता व धर्मातीत राजकारण या गोष्टी  आजच्या काळासाठी फार  गरजेच्या व महत्वाच्या  आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः त्याबद्दल  एक आदर्श घालून दिला आहे. शिवरायांनी नेहमी स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली. तसेच त्यांचे राजकारण हे नेहमी धर्माच्या पलीकडचे राहील अशा प्रकारची स्त्री व धर्माविषयीची समतेची दृष्टी ठेवण्याची शिकवण छत्रपती शिवरायांची  होती असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी केले.    महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५  वी जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना संचालनाल...