Posts

Showing posts with the label निवड

केशव गोविंद महाविद्यालय प्राचार्य बाळासाहेब काळे यांची नियुक्ती

Image
केशव गोविंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय च्या प्राचार्य पदी बाळासाहेब काळे  श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बेलापूर खुर्द येथील केशव गोविंद विद्यालय व महाविद्यालय च्या प्राचार्य म्हणून आदर्श माध्यमिक व कनिष्ठ, ब्रामणी येथील उपप्राचार्य बाळासाहेब काळे यांना पदोन्नतीने प्राचार्य म्हणून बढती देण्यात आली आहे . श्री बाळासाहेब यशबंत काळे यांनी संत तुकाराम विद्यालय येथे प्रर्यवेशक तर प्रगती विद्यालय शिक्षक म्हणून सेवा केली आहे  अलिकडेच संस्थेने त्यांना प्राचार्य म्हणून पदोन्नती दिली असून त्यांनी महाविद्यालय पदभार प्राचार्या राणी साळवे यांच्या कडून स्विकारला आहे  विद्यार्थाची गुणवत्ता वाढी साठी विविध योजना अंमलबजावणी वर श्री बाळासाहेब काळे यांचा भर असणार आहे. 

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी देविदास बस्वदे

Image
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी देविदास बस्वदे  संघाचे त्रैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन कोची (केरळ) येथे दिमाखात संपन्न अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निवडीसाठी वायसीएम इन्टरनॅशनल गेस्ट हाऊस , (एर्नाकुलम) कोच्ची,राज्य -केरळ येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा आयोजित करण्यात आली होती.एक्झिक्युटिव्ह कोअर कमिटी तसेच जनरल कौन्सिल बैठकीच्या शिफारशी नूसार  नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड करण्यासाठी  बैठक संपन्न होऊन त्यामध्ये पुढील तीन वर्षासाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित करण्यात आली.अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बसवराज बुरीकर(कर्नाटक),राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी देविदास बस्वदे (महाराष्ट्र),राष्ट्रीय महासचिव कमलाकांत त्रिपाठी (ओडिशा), राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी उमा शंकर सिंग(उत्तर प्रदेश)यांची  तर राष्ट्रीय संयुक्त सचिवपदी श्रीम विनयश्री पेडणेकर , सिंधुदूर्ग (महाराष्ट्र ) यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती संघाचे राज्य संयुक्तचिटणीस...

अखिल भारतीय गरिबी निर्मूलन जिल्हाध्यक्ष-पत्रकार अक्षय करपे

Image
अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्ष पत्रकार अक्षय करपे यांची निवड अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी लेखक पत्रकार अक्षय करपे यांची संस्थापक अध्यक्ष लालासाहेब गायकवाड यांच्या आदेशाने निवड झाली आहे. सविस्तर वृत्त असे की आज समाजातील वंचित गरीब शोषित वर्ग जो वर्षानुवर्ष गरीबी मध्ये घोरपळून निघत आहे त्याला बाहेर कसे काढता येईल याकडे आज कोणाचेही लक्ष नाही. गरीब गरीब श्रीमंत श्रीमंत होताना दिसत आहे देशातील गरीबी दिवसान दिवस वाढत जाताना दिसत असूनही आज श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होत जात आहे. देशामध्ये समाजातील प्रत्येक गरिबाला हक्काचे घर शिक्षण मुलाबाळांसाठी सर्व सुविधा उपलब्ध कशा करून देता येईल याकडे आज प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे. यावेळी अखिल भारतीय गरीबी निर्मूलन समितीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष तथा लेखक पत्रकार अक्षय करपे यांनी निवड झाल्यानंतर बोलताना म्हटले आहे की अखिल भारतीय गरीबी निर्मूलन समितीचा उद्देश कोणत्याही राजकीय प्रकारचा नसून समाजातील गरिबी कशी दूर करता येईल हाच या समितीचा उद्देश असून या माध्यमातून गरिबांच्या हक्काचा पैसा त्यां...

प्रहार सलीम शेख सल्लागार

Image
प्रहार सलीम शेख प्रहार दिव्यांग संघटनेच्या उत्तर अहमदनगर जिल्हा सल्लागार पदी सलीमभाई शेख यांची निवड  प्रहार चे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू भाऊ यांच्या मार्गदर्शना खाली प्रहार दिव्यांग संघटनेच्या उत्तर अहमदनगर  जिल्हा सल्लागारपदी  सलीम शेख तर राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेच्या तालुका सल्लागारपदी बाबुराव शिंदे यांची निवड करण्यात आली. सलीम  शेख यांनी   2012 पासुन उत्तर जिल्हा अध्यक्ष मधुकर घाडगे साहेब यांच्याबरोबर दिव्यांगाच्या हीतासाठी शिबिराच्या माध्यमातून चला घर बांधूया दिव्याची चलाचूल पेटूया दिव्यांगाची चला व्यवसाय उभारव्या दिव्यांगाचे  चलाअंतोदय कार्ड मिळवून देऊया दिव्यांगाना  बरेच उपक्रम राबवले  राहुरी तालुका सल्लागार तथा देवळाली प्रवरा शहरअध्यक्ष या पदावर कार्यरत होते. अहमदनगर प्रहार चे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर  जिल्हा सल्लागार तर   मार्गदर्शक  बाबुराव शिंदेसर यांची राहुरी तालुका .सल्लागार  पदी निवड करण्यात आली तसेच  ब्राम्हणी ...