Posts

Showing posts with the label राग आवळा

जीवे ठार मारायचे का?

Image
जीवे ठार मारायची गरज होती का? •••••••••••••••••••••••••••••••••• पहिली ओळ @पत्रकार शिवाजी घाडगे •••••••••••••••••••••••••••••••••••• सावळीविहीर येथे नवऱ्याने सासुरवाडी कडील चौघांना धार दार शस्त्र ने जीवे ठार केले तर एकलहरे येथे बायकोने नवऱ्याला ठार मारले  एका घटनेत नवरा आरोपी आहे तर दुसर्या घटनेत बायको खरच नवरा बयकोच नात इतक कमजोर झाले की दोघे ही एक मेकांच्या जीवावर उठले  दोन्ही घटनेत मृत्यूचे आकडे कमी जास्त असतील मात्र नाते मात्र एकच होते. प्रेमाची नाते रक्ताळली  सावळीविहीर येथील घटनेतील अरोपी सुरेश निकम याला व त्याचा चुलत भाऊ रोशन निकम याला पोलीसांनी मोटारसायकल वरून पळुन जाताना शिदे नाक्यावर नाशिक येथे ताब्यात घेतले व एकलहरे येथील घटनेत बायकोनेच नवरा मारुन दरोड्याचा बनाव केला बुशिरा पठाण हीला पोलीसांनी ताब्यात घेतले तसे दोन्ही घटनेतील अरोपी पोलीसांनी झटपट पकडले हे विशेष घरातील व्यक्तीवर संशय तरी कसा घ्यायचा मात्र पोलीसांनी अरोपी पकडून खुनी ताब्यात घेतले मानसे मारणे ईतके सोपे झाले का शुल्लक गोष्टीवरून नवरा बायको मधील मतभेद एक मेकांच्या जीवावर उठतात  सुरे...