Posts

Showing posts with the label राहुरीत शेतकरी मेळावा

सहकार चळवळीने महाराष्ट्र च्या वैभवात भर घातली उपमुख्यमंत्री अजित पवार

Image
सहकारी साखर कारखानदारीने महाराष्ट्रच्रा वैभवात भर घातली  उपमुख्यमंत्री- अजित पवार  ज्या जिल्हाने सहकारी साखर कारखान्याला जन्म दिला तेथील सहकारी साखर कारखाने चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता दिल्याने तनपुरे साखर कारखाना बंद पडल्याची खंत देखील व्यक्त केली  राहुरी येथे रविवारी राहुरी बाजार समीतीच्या वतीने शेतकरी मेळावा व विविध विकास कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी ना. अजित पवार बोलत होते. अध्यक्ष स्थानी राष्ट्रवादीचे के. एम .पानसरे होते.   ना.अजित पवार म्हणाले की बंद पडलेला डाॅ तनपुरे साखर कारखाना हा चुकीच्या लोकांच्या ताब्यात दिल्याने बंद पडला याच जिल्ह्यात पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील यांनी सहकारी साखर कारखानदारीला जन्म घातला सहकाराची मुहूर्त मेढ येथे रोवली गेली पुढे डाॅ दादासाहेब तनपुरे, भाऊसाहेब थोरात, मारुतराव घुले, शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे, शिवाजीराव नागवडे, यशवंतराव गडाख या दिग्गज नेत्यांनी नगर जिल्ह्य़ातील सहकार चळवळ नेटाने पुढे नेली सहकारा बरोबर शिक्षणाची सोय केली या मुळे जिल्हा विकासात पुढे गेला  आता ऊसा पासून केवळ साखर तयार करुन भागणा...