Posts

Showing posts with the label लाडक्या भावाला किराणा नाही...

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

Image
दिवाळीत अंधार @पत्रकार शिवाजी घाडगे  राहुरीच्या कामगाराकडे किराणा आणायला पैसे नाहीत तेव्हा कटाके आणार कोठुण ही करुन कहानी आहे राहुरी तालुक्यातील एका बंद पडलेल्या सहकारी साखर कारखान्याची आज पोहत काही वर्षा पर्यत येथे सोन्याचा धुर निघत होता येथील लक्ष्मीपूजन म्हणजे काय बात चौहीकडे नुस्ता आनंद काॅलनीतील खोल्या पुढे संडा रांगोळ्या अण आकाश दिवे सारे काही अलबेल दिवाळीला बोनस मिळायचा अजुबाजुची वाडीत दुकानात  वर्दळ होती रस्ते गर्दीने फुलुन गेलेली आजु बाजुच्या खेड्यातील ग्रामस्थ खरेदी साठी यायचे मात्र याला दुष्ट लागली अण हा चांगला उद्योग समुह दुष्ट चक्रात सापडला अण होत्याचा नव्हत झाले आता या वास्तु भग्न अवस्थेत आहे हा कारखाना स्थानिक नेत्याची सुरु करण्याची मानसिकता नव्हती किवा काही उपयोग झाला नाही उलट  जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांना केंद्राने पॅकेज देऊन मदत केली तशी मदत घ्यायला हवी होती मात्र तसे झाले नाही अण आता येथील विकास कामांच्या कोनसिला फिक्या पडल्या अण  त्यावर नावे असलेले कर्तृत्वान नेते काळाच्या पडद्याआड गेली   यापुढे भविष्य आधारात आहे आता शा...