Posts

Showing posts with the label शिर्डीत शेतकरी मेळावा

आम्ही विकास कामाचे आकडे सांगतो पंतप्रधान नरेंद्र मोदी

Image
आम्ही विकास कामांवर खर्च केलेल्याचे आकडे सांगतो तर या आधीच्या सरकारच्या काळात भ्रष्टाचाराचे आकडे ऐकावयास मिळायचे असे म्हणत काॅगेस वर निशाना साधला तर  इतके वर्षांपासून लाभाची पदे भोगत असलेले व दिल्लीत कृषी मंत्री पद उपभोगलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शेतकरया साठी काय केले असा सवाल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथे झालेल्या सभेत केले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजीत पवार,महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,याच्या सह अण्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते  सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोभावे साईबाबाचे दर्शन घेत विधिवत पूजा केली तर विविध विकास कामांचे लोकार्पण केले तसेच पन्नास वर्षां पासुन रखडलेल्या निळवंडे धरणाच्या पाण्याचे जल पूजन करत डाव्या कालव्यातून पाणी सोडुन तो लोकार्पण केला  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच्या सत्ता धारयाचे नाव न घेता भष्ट्राचाराचा आरोप करून पुन्हा शरद पवार यांना लक्ष्य केले  पाणी हे जीवन असून थेंब अण थ...