Posts

अहिल्यानगर च्या 912 कोटी 78 लक्ष प्रारुप आराखड्यास मान्यता

Image
नगर जिल्ह्याच्या ९१२  कोटी ७८ लक्षच्या प्रारुप आराखड्यास मान्यता -राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२५-२६ च्या रुपये ७०२ कोटी ८९ लक्ष अनुसूचित जाती योजनेअंतर्गत  १४४ कोटी  रुपये आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत  ६५ कोटी ८९ लक्ष अशा एकूण ९१२ कोटी ७८ लक्ष  रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली. बैठकीस आमदार शिवाजी गर्जे, सत्यजित तांबे, मोनिका राजळे, आशुतोष काळे, डॉ.किरण लहामटे, अमोल खताळ, विठ्ठल लंघे, काशिनाथ दाते,  हेमंत ओगले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,  जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर आदी उपस्थित होते. एकूण प्रस्तावित आराखड्यापैकी १७५ कोटी ७२ लक्ष २५ हजार रुपये जिल्हा विकास आराखड्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. वित्त व नियोजन...

पद व खुर्ची कायम नाही

Image
पद व खुर्ची कायम नसते  असे म्हणतात ते काय खोटे नाही एखादे सर्वोच्च पद तुम्ही लाड्या लबाडी करून मिळवु शकता मात्र तुम्ही जर त्या पदाचा दुर उपोयोग करीत असाल तर निती तुमचा बदला घेतल्या शिवाय राहत नाही अनेक व्यक्ती सत्ता आल्यावर उर्मट वागतात लोकांना गुलाम म्हणून वागणुक देतात आपल्या सहकाऱ्यांना आपमानाची वागणुक देतात अनितीच्या मार्गाने संपत्ती कमवतात कागदावर वजन ठेवल्या शिवाय कगद पुढे सरकवत नाहीत  सत्ता व पदावरून समाज विकास करायचा असतो हे विसरुन जातात  लाचार व पाय चाटे व लोडा घोळणारे असतात दिमतीला पदाचा माजोरा व उर्मट पना जास्त काळ टिकत नसतो काही लोकांच कोणीच नसत म्हणुन ते आधार म्हणून तुमच्या कडे येत असतात मात्र तुम्ही त्यांच्या परिस्थितीची गैर फायदा घेऊन त्यांना त्रास देत असाल तर एक दिवस तुमच्यावर ही वेळ आहेत  तुम्हाला लोक मान देतात तुम्ही असलेल्या पदावर मात्र तुम्ही पुर्ण सेवा काल जावा असे वाटत असेल तर योग्य व चांगले काम करा चांगले काम केले तर निवांत झोप येते नाहीतर झोपे बरोबर इतर कार्या साठी गोळ्या घ्याव्या लागतात अण गोळ्याचा ढोस जास्तीचा झाला की तुम्ही मातीत...

कुलगुरू प्रशांत पाटील याचे निधन

Image
महात्मा फुले कृषी विद्यापीठचे विद्यमान कुलगुरू प्रशांत गुलाब पाटील यांचे दुःख निधन  त्याच्यावर मुळ गावी कवठे एकंद ता-तासगाव जि सांगली येथे बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत 

पल्लवी प्रकाश सोनी यांचे दुःख निधन

Image
पल्लवी सोनी यांचे दुःख निधन  राहुरी फॅक्टरी येथील आर्दश नागरी पतसंस्थेच्या संचालिका पल्लवी प्रकाश सोनी यांचे पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार दरम्यान दुःख निधन  येथील व्यावसायिक प्रकाश सोनी यांच्या पल्वली पत्नी होत.  नाशिक येथील पल्लवी यांचा विवाह प्रकाश यांच्या समवेत झाला पल्लवी यांना कॅन्सर जडला होता मुंबई येथे कॅन्सर आटोक्यात आला मात्र काही दिवसांपासून त्या आजारी होत्या पुण्यात रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र सोमवरी 27 जानेवरी रोजी सकाळी अखेरचा श्वास घेतला  दुपारी 3 वाजता प्रसादनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.  पल्लवी यांच्या  अकस्मात जाण्याने प्रकाश यांच्या  जीवनात अंधार झाला  पल्लवी यांना कोरोना लागण झाली होती  उपचार ही झाले मात्र काही दिवसानंतर कॅन्सर झाला औषधोपचार कॅन्सर बरा झाला मात्र काळाने डाव साधला पल्लवी यांची शेवटपर्यंत ची झुंज अखेरची ठरली 

महाराष्ट्र 14 पद्म पुरस्काराचे मानकरी

Image
महाराष्ट्र14 पद्म पुरस्काराचे मानकरी  दिवंगत मुख्यमंत्री मनोहर जोशी व गजल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्म भूषण            11 मान्यवरांना यांना पद्मश्री जाहीर    देशातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली.  महाराष्ट्रातून  दिवंगत मुख्यमंत्री मनोहर जोशी व  गजल गायक पंकज उधास  यांना मरणोत्तर तसेच ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांना पद्म भूषण तर 11 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.    केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणा-या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. गृह मंत्रालयाकडून आज या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.    सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी  दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व दिवंगत गजल गायक पंकज उधास  आणि  चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांना  पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. 11 मान्यवरांना यांना पद्मश्री जाहीर...

महाराष्ट्रातील 49 जीवन रक्षक पुरस्कार

Image
महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर नगरचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांचा सामावेश  दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणा-या देशातील एकूण 49  व्यक्तींना आज ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. राष्ट्रपती यांच्या मान्यतेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार 2024’ आज जाहीर झाले. महाराष्ट्रातील  शशिकांत रामकृष्ण गजबे  यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले. तर ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार  दादाराव गोविंदराव पवार,  ज्ञानेश्वर मुकुंदराव भेदोडकर, यांना जाहीर करण्यात आले.    देशातील 49 नागरीकांना तीन श्रेणीत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यातील 17  नागरीकास ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’     जाहीर करण्यात आला. यामध्ये पाच व्यक्तींना मरणोपरांत पुरस्कार प्रदान करण्यात येईल. देशातील 09 जणांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’  जाहीर झाले असून एका व्यक्तींस मरणोपरांत पुरस्क...

राहुरी चे तहसीलदार नामदेव पाटील यांचे बनावट कागदपत्र करणारा लक्ष्मणला पोलीसांनी केली अटक

Image
राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांच्या बनावट सही शिक्का करणाऱ्या ठकाला ठोकल्या बेड्या   आपले बनावट सही शिक्के बनवुन वापर होत असल्याची फिर्याद राहुरी तहसीलदार नामदेव पाटील यांनी  23 जानेवारी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गु र नं 42/ 2025 कलम 336(3) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.    बनावट कागदपत्र व  शिक्याचा वापर करुन हेरा फेरी गुन्ह्यातील आरोपी  लक्ष्मण सोपान दळे वय-39 रा- कुंभार गल्ली राहुरी,ता- राहुरी याला पोलिसांनी त्याचे राहत्या घरून ताब्यात घेऊन  24 जानेवारी 2025 रोजी त्याला अटक केली  लक्ष्मण दळे याला राहुरी न्यायालयात हजर केले असता हजर न्यायालयाने त्याला  पाच दिवस पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार  विजय नवले हे करीत आहे    पुढील तपास    मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय आर.ठेंगे यांचे मार्गदर्शना खाल , सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते,पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नवले, संदीप ठाणगे, सुरज गायकवाड,राहुल यादव,पोलीस कॉन्स्टेबल-प्रमोद ढाकणे...