Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श घेत राज्य शासन कार्य करतेय-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या‌  आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्य शासन जण कल्याणासाठी काम करतेय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य व विचार  राज्यव्यवस्थेला मार्गदर्शक असुन. अहिल्यादेवी होळकर यांनी न्यायदानाची आदर्श व्यवस्था भक्कमपणे उभी केली. अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या प्रजाहितदक्ष,  राज्यकारभाराचा आदर्श समोर ठेऊन राज्य शासन देखील वंचितांच्या कल्याणासाठी काम करतेय असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केले. श्रीक्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री  फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अहिल्यादेवींनी २८ वर्षं राज्यकारभार केला. त्यांनी केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक, ...

अहिल्यानगर पोलिसांच्या बदल्या

Image
बेक्रींग @पत्रकार शिवाजी घाडगे   पोलीस खात्यात बदल्या नगर मधील  100 हुन अधिक पोलीस कर्मचारी हलवले पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले पोलीस खात्यात खादे पालट  पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक फौजदार, नाईक, व पोलीस शिपाई यांचा बदली मध्ये सामावेश  पोलीस शिपाई 190,पोलीस नाईक 22,हवालदार 95,साहयक फौजदार 43,फौजदार 13  साडेतीनशे हुन अधिक पोलीस कर्मचाऱ्याच्या बदल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत  बदली ठिकानी हजर होण्याचे आदेशात म्हटले तर जे सेवानिवृत्त होत आहेत त्याना जागेवर ठेवले  असे असले तरी नगर मधील 100हुन अधिक कर्मचारी जिल्हा पोलीस प्रमुखानी हलवे आहेत  आता यानंतर तालुका पोलीस निरीक्षक याच्या बदल्या लवकर आपेक्षीत आहेत

पुण्यश्लोक अहिल्यादेवी विकास आराखड्यास 681 कोटी मंजूर

Image
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या    आराखड्यासाठी 681 कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता     नियोजन विभागाने पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मगाव असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील मौजे चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाचे जतन व संवर्धन विकासासासाठी 681 कोटी 32 लाख रुपयांच्या विकास आराखड्यात प्रशासकीय मान्यता दिली असून त्यासंदर्भातील शासननिर्णय नियोजन विभागाने आज जारी केला आहे. सदर आराखड्याच्या संनियंत्रण आणि अंमलबजावणीची जबाबदारी अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.  जगातील सर्वकालिन सर्वश्रेष्ठ स्त्री राज्यकर्त्या असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जन्मगावी चौंडी येथील त्यांच्या स्मृतीस्थळाचा विकास व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार प्रयत्नशील होते. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केलेली आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय दर्जाची महत्वाची स्थळे, तीर्थक्षेत्रे परिसर विकास आराखडे यांची व्याप्ती आणि स्वरुप लक्षात घेऊन संबंधीत आराखडे नियोजन विभागामार्फत राबविण्यात येतात. स्थानिक पातळी...