Posts

नागरिकांनी जिल्हा विकासा साठी सुचना पाठविण्यास मुदतवाढ-जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

Image
जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी नागरिकांनी सहभाग नोंदवावा 10 ऑक्टोबरपर्यंत सुचना पाठविण्यास मुदतवाढ  - जिल्हाधिकारी  सिद्धाराम सालीमठ  जिल्हा प्रशासन पुढील २५ वर्षासाठी जिल्हा विकास धोरणात्मक आराखडा तयार करण्याच्या आहे. हा आराखडा जिल्हयाच्या सर्वागिण आणि सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने ध्येय, उदिष्टे, धोरणे आणि कृतीची इ. चा समावेश असेल.हा जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी नागरिकांनी सहभाग नोंदवावा. यापूर्वी नागरिकांच्या सुचना 20 सप्टेंबरपर्यंत मागविण्यात आल्या होत्या. परंतु सर्व क्षेत्रातील पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे सुचना पाठविण्यास  10 ऑक्टोबर, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नागरिकांनी लिखीत स्वरुपात सुचना  पाठविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, यांनी केले आहे.                                                                        ...

ऑनलाईन जुगार जाहीरात निषेधा साठी तेंडुलकर 252 रुपयाचे भिक

Image
आपली पोर भिकरी करण्या साठी सचिन करत असलेल्या ऑनलाईन जुगाराची जाहीरात बंद करण्या साठी मंगळवारी श्रीरामपूरात आमदार बच्चु कडु यांच्या मार्गदर्शना खाली भिक मागो आदोलन करण्यात आले तर 252 रुपयाची भिक सचिन साठी श्रीरामपूर च्या रहिवाशांकडून दिली गेली  भारतरत्न सचिन तेंडुलकर ऑनलाइन गेमिंग ची जाहिरात बंद करा नाहीतर भारतरत्न परत करा अशा घोषणांनी परिसर दणाणला होता         & प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख नामदार बच्चुभाऊ कडू यांनी सचिन तेंडुलकर यांना वेळोवेळी सूचना निवेदने देऊन ऑनलाइन गेमिंग जुगाराची जाहिरात बंद करा असे वेळोवेळी सांगूनही तेंडुलकर यांनी कुठलीही प्रतिक्रिया न दिल्याने बच्चू कडू यांनी विधानसभा सभागृहामध्ये सचिन तेंडुलकर सारख्या भारतरत्न मिळालेल्या खेळाडूंनी ऑनलाइन गेमिंग ची जाहिरात करू नये भारतरत्न पुरस्काराचा मान राखावा म्हणून भारत सरकार व महाराष्ट्र सरकारने देखील त्यांच्यावर अंकुश ठेवन गरजेचे असल्याचे भाष्य केले होते परंतु सरकारने कुठलीही भूमिका न घेतल्याने बच्चुभाऊ कडू यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाप्रमुखांना भिकदान पात्...

अमृत कलश देहरे येथे सुरु

Image
अमृत कलश यात्रेला देहरे येथे  कृषी कन्यांनी केली सुरुवात  माझी माती माझा देश या मोहिमे अंतर्गत नगर तालुक्यातील देहरे  गावात अमृत कलश हा कार्यक्रम घेण्यात आला  . गावातील माती कलशात एकत्रित करण्याचे आव्हाहन कृषी कन्यांनी केले हा अमृत कलश 30 सप्टेंबर पर्यंत अहमदनगर शहरात फिरणार असून या कलशायामध्ये जमा झालेली माती व तांदूळ २७ ऑक्टोबर रोजी ऑगस्ट क्रांती मैदान येथे पाठवण्यात येणार आहे.   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच अब्दुल खान हे होते, यावेळी  महेश काळे यांनी देहरे ग्रामस्थांच्या वतीने मनोगत व्यक्त करून विद्यार्थि यांना मार्गदर्शन केले आणि या कलश यात्रेला शुभेच्छा दिल्या,   प्रा सुहास पाखरे  यांनी मनोगत व्यक्त केले, विद्यार्थी ची वकृत्व कला कशी वाढवायची याबद्दल मार्गद्शन केले, सूत्र संचालन कृषी  कन्या मैथिली सुर्यवंशी हीने केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राध्यापक यांनी केले, माजी सैनिक ईश्वर काळे यांनी देखील विद्यार्थि यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या, देहेरे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ सलंग...

जीवे ठार मारायचे का?

Image
जीवे ठार मारायची गरज होती का? •••••••••••••••••••••••••••••••••• पहिली ओळ @पत्रकार शिवाजी घाडगे •••••••••••••••••••••••••••••••••••• सावळीविहीर येथे नवऱ्याने सासुरवाडी कडील चौघांना धार दार शस्त्र ने जीवे ठार केले तर एकलहरे येथे बायकोने नवऱ्याला ठार मारले  एका घटनेत नवरा आरोपी आहे तर दुसर्या घटनेत बायको खरच नवरा बयकोच नात इतक कमजोर झाले की दोघे ही एक मेकांच्या जीवावर उठले  दोन्ही घटनेत मृत्यूचे आकडे कमी जास्त असतील मात्र नाते मात्र एकच होते. प्रेमाची नाते रक्ताळली  सावळीविहीर येथील घटनेतील अरोपी सुरेश निकम याला व त्याचा चुलत भाऊ रोशन निकम याला पोलीसांनी मोटारसायकल वरून पळुन जाताना शिदे नाक्यावर नाशिक येथे ताब्यात घेतले व एकलहरे येथील घटनेत बायकोनेच नवरा मारुन दरोड्याचा बनाव केला बुशिरा पठाण हीला पोलीसांनी ताब्यात घेतले तसे दोन्ही घटनेतील अरोपी पोलीसांनी झटपट पकडले हे विशेष घरातील व्यक्तीवर संशय तरी कसा घ्यायचा मात्र पोलीसांनी अरोपी पकडून खुनी ताब्यात घेतले मानसे मारणे ईतके सोपे झाले का शुल्लक गोष्टीवरून नवरा बायको मधील मतभेद एक मेकांच्या जीवावर उठतात  सुरे...

आम जनतेला शासकी योजनाचा फायदा मिळवून द्या-माजी मंत्री शिवाजी कर्डीले

Image
आम जनतेला विविध शासनाच्या योजनांचा फायदा मिळावा यासाठीच  मंत्री काम करावे -माजी शिवाजी कर्डिले गुहा येथील अनाथ छात्रालयातील ३१ विद्यार्थ्यांसह १५१ लाभार्थ्यांना मिळाला लाभ; संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वितरण - संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना लाभ मिळावा यासाठी समिती सदस्यांनी काम करावे. शासनाच्या योजना जनतेपर्यंत गेल्या तर नक्कीच समाधान मिळते असे प्रतिपादन माजी मंत्री व जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी केले.   गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालय येथे संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून सुमारे ३१ अनाथ विद्यार्थ्यांना व इतर लाभार्थ्यांना मंजुरी पत्र माजी आ.कर्डिले यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष पत्रकार विनित धसाळ, तहसीलदार चंद्रजीत राजपुत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, के.मा.कोळसे, बबन कोळसे,  भैय्या शेळके, समितीचे सदस्य सरपंच सर्जेराव घाडगे, नारायण धनवट, अजित डावखर, अविनाश बाचकर, दिपक वाबळे, गोरख अडसुरे, संदीप आढाव, किर...

जावायाने केला चौघांचा खुन सासरा गंभीर

Image
बॅड न्यूज@पत्रकार शिवाजी घाडगे •••••••••••••••••••••••••••••••••• जावयाने केले मोठे हत्या काड चार ठार तर एक गंभीर  कुटुंबीय वादातून संगमनेर येथील माथे फिरु जावयाने आपल्या सासुरवाडी च्या नातेवाईकांचा गेम केला असून पत्नी,सासु,आजी सासु,मेहुना असे चौघांना ठार केले असून सासरा रुग्णालय गंभीर जखमी आहे या घटने मुळे जिल्हा हदरला आहे खुनाचे कारण समजु शकले नाही  सावळिविहर येथे घडलेले सर्वात मोठे हत्या काड आहे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने नाशिक पोलिसाच्या मदतीने ताब्यात घेतला  शिर्डी पो.स्टे  गुरनं –  864/2023 भा द वी 302,307,506,34. प्रमाणे ➡️फिर्यादी चे नाव - योगिता महेंद्र जाधव वय 30 वर्ष नंदा नोकरी रा सावळीविहीर तालुका राहता जिल्हा अहमदनगर   ➡️आरोपी चे नाव व पत्ता – 1) सुरेश विलास निकम, 2) रोशन कैलास निकम दोघे रा. संगमनेर खुर्द तालुका संगमनेर  ➡️गुन्हा घ.ता.वे व ठिकाण- दि.20/9/2023 रोजी 23/00 वा चे सुमारास फिर्यादीचे वडिलांचे घरी विलास नगर सावळीविहीर बुद्रुक ता राहता  ➡️गुन्हा दाखल ता वेळ- दि.21/09/2023 रोजी 07/24 वा ➡️ मयताचे नाव - 1) रोह...

गणेगाव ग्रामपंचायतीला सहा लाखाचे बक्षीस

Image
संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान व राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्वच्छता अभियान चे पुरस्कार देण्यात आले आहेत त्या राहुरी तालुक्यातील भाजपाचे उपाध्यक्ष व माजी सरपंच अमोल भणगडे याच्या नेतृत्वाखालील गणेगाव ग्रामपंचायतीला सहा लाखाचे तिसरे बक्षीस प्राप्त झाले आहे तर दुसरा आठ लाखाचे बक्षीस श्रीरामपूर ग्रामपंचायत ता नंदुरबार  तर पहिल्या क्रमांकावर बोराडी ग्रामपंचायत ता शिरपूर दहा लाख रुपये पटकावले