Posts

जलजीवन सोलरवर आणा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
जल जीवन मिशन  सोलार वर आणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - जल जीवन मिशन  योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत राज्याचा सहभाग अधिक दिसावा यासाठी योजनेची कामे मिशन मोडवर करून ही योजना संपूर्ण सोलारायझेशनवर आणावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जलजीवन मिशन योजनेतून घेण्यात येणाऱ्या योजनांचे सोलारायजेशन झाल्यास वीज बरोबरच वीज बिलात बचत होईल. यासाठी  विभागाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन एक सर्वसमावेशक आराखडा तयार करावा. नल जल मित्र या योजनेसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेतून या तरुणांना प्रशिक्षण देण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सह्याद्री अतिथी गृह पाणी पुरवठा  व स्वच्छता विभागाच्या पुढील १०० दिवसाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. या बैठकीस आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय राज्यम...

संजय राका यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Image
चिंचोली येथील   संजय ताराचंद राका यांचे हृदयविकाराने मंगळवारी  31 डिसेंबर 2024 रोजी सकाळी  10:15 वाजता दुःखद निधन .        त्यांच्या पार्थिवावर  बुधवारी  1 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9:00 वाजता चिंचोली येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार होईल   ते विजय ताराचंद राका यांचे बंधु व सौरभ व शुभम यांचे वडील होत  संजय राका यांच्या निधनाने सर्वत्र हळ हळ व्यक्त करण्यात येत आहे        

पोलिसांनी उगारली काठी तरी सुटली नाही वाहतुकीची कोडी

Image
चर्चेतील बातमी @ पत्रकार शिवाजी घाडगे  बेशिस्त वाहतुकीस शिस्तबद्ध साठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे उगारी काठी तरी हटली नाही वाहतुकीची दाटी!  राज्य मार्गावरील राहुरी फॅक्टरी येथील देवळाली चौकात वाहतुक कोडी नित्याची झाली याबद्दल कोणालाच काही सोयरसुतक नाही  शिर्डीचे, शनिशिगणापुर भाविक व अण्य वाहानाची रेलचेल त्यात लग्न सराई मुळे वाहतुक चक्का जाम रविवारी मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधान परिषदचे सभापती राम शिंदे शिर्डी हुन नगर कडे जाणार होते ते हेलिकॉप्टर गेल्याने स्थानिक पोलीसांनी निश्वास टाकला खरा पण वाहतुक डोकेदुखी ठरली  खुद्द गृहमंत्री राज्य महामार्ग वरुन प्रवास करणार असल्याने पोलीस चौकात आले मात्र वाहतुक कोडी सरळ करण्यात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना काठी उगारावी लागली आडवी तीडवी घुसणारी वाहतुक पोलीसांनी सुता सारखी सरळ केली मात्र नेहमी काय.  ही चर्चा कायम होती कायम स्वरुपी एखादा वाहतुक पोलीस नेमता येईल का याचा विचार कदाचित ठेंगे याच्या मनात आला देखील असेच मात्र अपुरे पोलीसांचे संख्या बळ  अथवा राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडण...

अखेर गृह खाते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कडे ठेवले

Image
राज्य मंत्री मंडळ खातेवाटप जाहीर कॅबिनेट मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह आपल्याकडे ठेवले तर महसूलची चावी चंद्रशेखर बावनकुळे हाती देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे अर्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास देत मंत्र्यांना खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे  1.चंद्रशेखर बावनकुळे - महसूल 2.राधाकृष्ण विखे पाटील - जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास) 3.हसन मुश्रीफ -  वैद्यकीय शिक्षण 4.चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री 5.गिरीश महाजन - जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन 6.गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा 7.गणेश नाईक -  वन 8.दादाजी भुसे - शालेय शिक्षण 9.संजय राठोड - माती व पाणी परीक्षण 10.धनंजय मुंडे  - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण 11.मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन 12.उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा 13.जयकुमार रावल - विपणन, प्रोटोकॉल 14.पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन 15.अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर 16.अशोक उईके - आदिवासी विका...

राष्ट्र विकासात तरुणाई चे योगदान हवे तहसीलदार- नामदेव पाटील

Image
राष्ट्र विकासा साठी  तरुणाईचे योगदान हवे आत्मविश्वास ठेवा आनंदाई रहा शिक्षणा बरोबर चांगले व्यक्ती बना असे प्रतिपादन राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी देवळाली प्रवरा येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे केले  येथील दिवंगत प्रभावती तुकाराम जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रत्नमाला दत्तात्रय कडु यांनी त्याच्या भगिनी विद्यार्थांचा व्यक्ती मत्व विकसीत व्हावे या हतुने रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले  यावेळेस अध्यक्ष पदावरून नामदेव पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले   विद्या  धन हे सर्वात मोठे असुन आपली जिद्द व आत्मविश्वास आपल्याला यशाच्या उच शिखरांवर पोहचवतो कोणाला एखादया विषयात कमी गुण मिळाले असतील मात्र तो खेळात आपले ध्येय साध्य करु शकतो कष्ट केल्या शिवाय यश मिळत नाही सामुहीक कामातून यश लवकर मिळते. पंतगाला दोऱ्याचे बंधन असते म्हणून तो माघारी येतो मात्र त्या पंतगाचा काटा करण्या साठी अनेक जण टपलेले असतात  लहान वयात  घरातील छोट्या मोठ्या कामात आपल्या आई वडीलाना कामात मदत करा वाईट मित्राची संगत करु नका व आपले आर्दश चांगले असुद्या  ...

आमदार राम शिंदे आता विधान परिषदचे संभापती

Image
राम आयेगे विधान परिषद के सभापती बनकर! चर्चेतील बातचीत @पत्रकार शिवाजी घाडगे  शेवटी एकनिष्ठ तेला फळ असते अस म्हणतात  असेच काही आमदार राम शिंदे यांच्या बरोबर झाले मात्र त्या साठी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मैत्री देखील कामाला आलीच  कर्जत -जामखेड मतदार संघात तसा आमदार राम शिंदे यांचा दोनदा पराभव झाला पहिल्यांदा पराभव झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आले व नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला पराभवानंतर त्याच्या डोळ्यात पाणी आले बरोबर आहे आपल्या पक्षाचे बहुमत झाले व आपल्या पराभव स्विकारावा लागला तसे आ राम शिंदे याचा स्वभाव सरळ व मित भाषी गेली दहा पंधरा वर्ष ते भाजपाचे आमदार राहीले मागील फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यानी मंत्री म्हणून कार्य केले होते मात्र  आमदार रोहीत पवार यांना बारामती अथवा पुण्यात आपल्या राष्ट्रवादी मध्ये उमेदवारी मिळणार नाही याची जाणीव व खात्री असल्याने त्थांनी नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मध्ये आपला मोर्चा वळविला तसे पहिल्यांदा ते चांगल्या मताधिक्याने आमदार झाले यावेळेस मात्र राष्ट्रवादी एस पी गटा...

द्राक्ष निघाले परदेशात

Image
द्राक्षाचा पाहिला कंटेनर आंतरराष्ट्रीय बाजरपेठेच्या दिशेने मंगळवारी रवाना झाला.  कंटेनरमध्ये फक्त द्राक्ष नाहीत. दर्जा, कार्यक्षमता, शेतकऱ्यांचे काबाड कष्ट, टीम वर्क, अचूक व्यवस्थापन अशा कितीतरी गोष्टी गोष्टीची गोडी त्यात भरली आहे . निर्यातीसाठी कंटेनर भरणे तशी काही तासाची प्रक्रिया आहे, मात्र त्यामागे वर्षभराचे अपार कष्ट असतात. वर्षभराचा हा संगळा प्रवास असतो अनिश्चिततेचा, आव्हानांचा आणि अनामिक हुरहुरीचा ! शेतकरी दर्जेदार उत्पादनासाठी बऱ्याच कृषी निविष्ठा वापरतात, परंतु शेतकऱ्यांचा मातीत मिसळलेला घाम हे सगळ्यात प्रभावी असे खत असते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठा जिथे दर्जाबद्दल अतिशय काटेकोर नियम असतात, तिथे आम्ही स्पर्धा करीत पुढे सरकतो. ह्या स्पर्धेचा पाया असतो सातत्याने दर्जाचा आग्रह, शेतकऱ्यांसाठी निश्चित केले गेलेल्या प्रमाणित आदर्श व्यवस्थापन पद्धती